sarkari yojana:या योजना चा लाभ घेऊन;शेतकरी होतोय मालमाल;आजच अर्ज करा!

या योजना चा लाभ घेऊन शेतकरी होतोय मालमाल आजच अर्ज करा शेतीबरोबरच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत. यातून रोजगार निर्मितीला चालना मिळते. पशुधन हे लाखो ग्रामीण कुटुंबांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, रोजगार हमी योजना, मृद् व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. … Read more

NREGA Job Card List:म गां रा ग्रामीण रोजगार हमी योजना;फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांहोईल मोठा लाभ !

NREGA Job Card List महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना;फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनां होईल मोठा लाभ ! महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेतमजूरांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा ते गावस्तरापर्यंत रोहयोंतर्गत कार्यरत सर्व यंत्रणा करत आहेत रोपवाटिका योजना महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. … Read more

Schemes for Farmers: pvc/hdpe पाईपसाठी ३०००० चे अनुदान;नवीन विहीर१०० टक्केअनुदान!

राज्यातील शेतकरी व मच्छीमारांसाठी राज्य आणि केंद्र शासन विविध योजना राबवत आहेत. शेतकरी, मच्छीमारांचे उत्पादन वाढून त्यांची उन्नती व्हावी, याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठीही शासन विविध योजना राबवत आहे.  शेतकऱ्यांसाठी विविध योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (१०० टक्के राज्य पुरस्कृत) • अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबई वगळता … Read more

Pmkusum: कृषीला जोड सौर ऊर्जेची;आजच करा अर्ज !

सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी शाश्वत व निरंतर स्वरूपाचा एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीजजोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी, राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसाहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात … Read more

ropvatika yojana:रोपवाटिकेतून आर्थिक प्रगती;पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना!

नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा, कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. नैसर्गिक संकटामुळे शेती करणे जिकिरीचे ठरत असताना नरखेड तालुक्यातील मौजा पिंपळदरा येथील हरिभाऊ लक्ष्मण खुजे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये रोपवाटिका सुरू केली. शासनाच्या कल्याणकारी योजनेतून त्यांनी शेतामध्ये … Read more

government schemes:शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना;आधुनिक तंत्राची जोड!

आपल्याकडे जेवण झाले की, ‘अन्नदाता सुखी भव!’ म्हणण्याची पद्धत आहे. जो कष्ट करून, ऊन, पाऊस, वारा सहन करून अन्न पिकवतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्याला एकप्रकारे ‘थँक यू’ म्हणणे किंवा आपली सकारात्मकता त्याच्या पाठीशी देणे, हाच यामागचा हेतू आहे; परंतु आता फक्त तेवढेच पुरेसे नाही. शेती आणि शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, यासाठी ‘यंत्र, तंत्र आणि एकत्र’ हाच यापुढे … Read more

Prosperity through cooperation:सहकारातून समृद्धी

सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करून ग्रामीण वित्त, कृषी, पणन, औद्योगिक, सहकार, बाजार नियामक आणि कर्ज देण्यासारख्या बाबींशी संबंधित ग्रामीण पतपुरवठा क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सहकार व पणन विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या सर्व वित्तीय संस्था, बाजार, सेवा आणि भागीदार यांचा समावेश असलेल्या वित्तीय प्रणालीवर राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. … Read more

Falotpadan Yojana 2023: फलोत्पादन विभाग योजना;योजनेकरिता १ हजार ३२५ कोटी रुपयांची तरतूद!

राज्यात फलोत्पादनाच्या विविध योजना राबवल्या जातात. फळे, फुले, भाजीपाला पिके, मसाल्याची पिके या उद्यानविद्या पिकांची उत्पादकता तसेच त्यापासून मिळणारा मोबदला अधिक असल्याने या पिकांच्या लागवडीस विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. फलोत्पादनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. या योजनांची थोडक्यात माहिती. राज्य शासनामार्फत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत … Read more

आत्मनिर्भर बळीराजा: राज्यातील महत्त्वाचा घटक;राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार!

बळीराजा हा राज्यातील महत्त्वाचा घटक. राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार बळकट करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, या बाबींसाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे. राज्याच्या २०२३-२४ या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे. कृषी विभागासह मदत आणि … Read more